पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज्य 'ना'लायकांचे..

इमेज
भुक्कड राजकारण्यांच्या थुकरट कामगिरीमुळे आपल्या राज्याचं नाव खराब होतंय.., पण बेशरम राजकारण्यांना त्याचं काहीच नाही.. म्हणतात ना..'निलाजऱ्याची बलाईदूर आणि हजार खेटरं ताजा नूर..' थोडक्यात काय, तर सगळ्याच पक्षांचा मंत्र असा की, 'घोटाळे करा पण ते पचवायला, लपवायला शिका..' (टुकार, भुक्कड, बोलबच्चन, बिनकामाचे, निर्लज्ज.... तसं हे देखील कमीचे.. असो.. सार्वजनिकरित्या इतकंच पुरेसंय.... ;-)